1️⃣ एस. के. धार आयोग (S.K. Dhar Commission)
➤ स्थापना: 1948
➤ अहवाल: 1948
➤ अध्यक्ष: एस. के. धार
➤ स्थापनेचे माध्यम: संविधान सभेचे अध्यक्ष
➤ शिफारस:
▪️ राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा
▪️ भाषा व संस्कृतीवर आधारित पुनर्रचना नाकारली, मात्र आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करता येईल असे मत
2️⃣ जे. व्ही. पी. समिती (J.V.P. Committee)
➤ स्थापना: 1948
➤ अहवाल: 1949
➤ सदस्य: जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या
➤ स्थापनेचे माध्यम: काँग्रेस पक्ष
➤ शिफारस:
▪️ भाषिक तत्त्वास विरोध
▪️ भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीबाबत अनुकूलता दाखवली नाही
3️⃣ राज्य पुनर्रचना आयोग (State Reorganization Commission / Fazal Ali Commission)
➤ स्थापना: 1953
➤ अहवाल: 1955
➤ अध्यक्ष व सदस्य:
▪️ फाजल अली (अध्यक्ष)
▪️ के. एम. पण्णीकर
▪️ हृदयनाथ कुंझरू
➤ स्थापनेचे माध्यम: केंद्र सरकार
➤ शिफारस:
▪️ भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेस समर्थन
▪️ ‘एक राज्य – एक भाषा’ या तत्त्वाचा अस्वीकार
▪️ राज्य निर्मिती करताना प्रशासकीय कार्यक्षमता व सामाजिक एकोपा यालाही महत्त्व देण्याचे सुचवले

Leave a Reply