1857 – 1916 : सुरुवातीचा टप्पा
• 1857 – भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्राम (सिपाई बंड).
• 1885 – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (A.O. Hume).
• 1905 (16 ऑक्टोबर) – बंगाल फाळणी (Lord Curzon).
1917 – 1930 : गांधीजींचा उदय
• 1917 – चंपारण सत्याग्रह (गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह).
• 1919 – रॉलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड.
• 1920 – असहकार आंदोलन सुरू.
• 1922 (चौरी-चौरा) – असहकार आंदोलन मागे घेतले.
• 1927 – साइमन कमिशन नेमणूक (Indians excluded).
• 1929 (लाहोर अधिवेशन, डिसेंबर) – पूर्ण स्वराज्य ठराव; 26 जानेवारी 1930 रोजी स्वातंत्र्य दिवस पाळला.
1930 – 1942 : निर्णायक टप्पा
• 1930 – मिठाचा सत्याग्रह (दांडी मार्च).
• 1931 – गांधी-इरविन करार.
• 1932 – पुणे करार (Gandhi – Dr. B.R. Ambedkar).
• 1935 – भारत सरकार कायदा 1935.
• 1939 – दुसरे महायुद्ध सुरू; काँग्रेस मंत्रिमंडळे राजीनामा देतात.
• 1942 (9 ऑगस्ट) – भारत छोडो आंदोलन सुरू (Quit India Movement).
1946 – 1947 : शेवटचा टप्पा
• 1946 – कॅबिनेट मिशन योजना.
• 1947 (3 जून) – माऊंटबॅटन योजना (India–Pakistan फाळणी ठरते).
• 1947 (15 ऑगस्ट) – भारत स्वतंत्र झाला; Lord Mountbatten भारताचा शेवटचा व्हाईसरॉय व पहिला गव्हर्नर जनरल.

Leave a Reply