मुस्लिम धर्मातील सामाजिक सुधारणा आंदोलने

1) वहावी आंदोलन
2) अलिगड आंदोलन 
3) अहमदीया आंदोलन
4) देवबंध आंदोलन 

 1) वहाबी आंदोलन  

वहाबी चे प्रवर्तक रायबरेली चे ‘सैय्यद अहमद’ होते

वहाबी 1828 ई. ते 1888 पर्यंत

आन्दोलनाचे मुख्य केन्द्र पटना शहर होते

पटना चे विलायत अली व इनायत अली या आन्दोलन चे प्रमुख नायक होते

हे आन्दोलन मूलता मुस्लिम सुधारवादी आन्दोलन होते

जे उत्तर पश्चिम, पूर्वी भारत तथा मध्य भारतात होते

 सैय्यद अहमद ची इच्छा 

सैय्यद अहमद इस्लाम धर्मातील परिवर्तने तथा सुधारणांच्या  विरुद्ध होते

त्यांची इच्छा हजरत मोहम्मद  कालीन इस्लाम धर्माला पुन:स्थापित करण्याची होती

सैय्यद अहमद पंजाब चे सिक्ख आणि  बंगाल चे  अंग्रेजांना विरोध केला

अनुयायांना शस्त्र धारण व प्रशिक्षित करुन स्वयं सैनिकी वेशभूषा धारण केली,

त्यांनी पेशावर वर 1830 ई. मध्ये काही काळासाठी अधिकार ठेवला

अापल्या नावाचे सिक्के भी चालवले

  फाँसी ची शिक्षा 

1857 मध्ये आन्दोलनाचे नेतृत्व पीर अली ने केले

कमिश्नर टेलबू ने  एलिफिन्सटन सिनेमा समोर एका झाडाला लटकवून फाँसी दिली

त्यांच्याबरोबर ग़ुलाम अब्बास, जुम्मन, उंधु, हाजीमान, रमजान, पीर बख्श, वहीद अली, ग़ुलाम अली, मुहम्मद अख्तर, असगर अली, नन्दलाल एवं छोटू यादव यांना फाँसी वर दिली

 2) अलिगड मुस्लीम आंदोलन 

अलीगढ़ आन्दोलनाची सुरुवात अलीगढ़ (उत्तर प्रदेश)येथे झाली.

आन्दोलन चे संस्थापक सर सैय्यद अहमद ख़ाँ होते

त्यांनी ‘पीरी-मुरीदी प्रथा’ एवं ‘दास प्रथा’ समाप्त करण्याचे प्रयत्न केले

सर सैय्यद अहमद ख़ाँ नी 1875 ई. मध्ये अलीगढ़ मध्ये एक ‘ऐंग्लो मुस्लिम स्कूल’ ज्याला ‘ऐंग्लों ओरियन्टल स्कूल’ म्हणत

येथे मुस्लिम धर्म, पाश्चात्य विषय तथा विद्वान् जैसी सभी विषयांची शिक्षा दीली जात !

 आन्दोलनाचेे इतर नेते 

दिल्लीत जन्मलेले सैय्यद अहमद ने 1839 ई. मध्ये  ईस्ट इंडिया कम्पनीत नौकरी केली।

कम्पनीच्या न्यायिक सेवेत कार्य करताना  1857 च्या उठावात कम्पनीची साथ दिली

 1870 नंतर प्रकाशित ‘डब्ल्यू. हण्टर’ चे पुस्तक ‘इण्डियन मुसलमान’ मध्ये सरकार ला सल्ला दिला कि मुसलमानांबरोबर समझौता करावा

सर सैय्यद अहमद ख़ाँ द्वारा संचालित ‘अलीगढ़ आन्दोलन’ चे त्यांच्या व्यतिरिक्त आन्दोलन के अन्य प्रमुख नेता

नजीर अहमद चिराग
अली अल्ताफ
हुसैन मौलाना
शिबली नोमानी

अलिगढ चळवळीचे उद्देश कोणते ?

उत्तर

1.मुस्लीम समाजाने आपली राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राबद्दलची कालबाह्य सनातनी विचारसरणी बदलून पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांचा समन्वय साधला पाहिजे. हा अलीगड चळवळीचा उद्देश होता.

2. मुस्लीम समाजाला आधुनिक शिक्षण मिळावे.

3. धार्मिक शिक्षणाबरोबरच पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी हा त्यांचा हेतू होता.

4. काळाच्या बदलानुसार धर्माची परिभाषा व अर्थ यांच्यातही बदल झाला पाहिजे. तसे होत नसेल तर धर्माला जडत्व येते असे त्यांनी प्रतिपादन केले.

5. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, सांप्रदायिकता, अवैज्ञानिक चालिरीती याविरुद्ध लढा दिला.

6.मुस्लीम समाजातील पडदा पद्धतीचा  निषेध केला.

7. मुस्लीम स्त्रियांनी शिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न व्हावे असे त्यांनी मत मांडले.

8. बहुपत्नीत्व पद्धतीस त्यांनी जोरदार विरोध केला.

9. 1875 मध्ये त्यांनी ‘अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’ची स्थापना अलिगढ येथे केली.

पाश्चिमात्य विज्ञान व संस्कृती याची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी या कॉलेजचा उपयोग केला.

10. सय्यद अहमदखान यांनी धार्मिक सहिष्णुतेचा उपदेश केला. हिंदू व मुसलमान हे समाज एकत्र यावेत अशी त्यांची इच्छा होती.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading