पंडिता रमाबाई ♦️ (MPSC PYQ Points )

🔹️श्रीनिवास शास्त्री हे त्यांचे एकुलते एक भाऊ होते.

🔹️ अनेक ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते.

🔹️ त्यांनी बिपीन बिहारी दास यांच्याशी लग्न केले.

🔹️ आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली.

🔹️ आर्य महिला असोसिएशनच्या अनुमतीने त्यांनी एक सल्लागार मंडळ नेमले, ज्यात न्या. म. गो. रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर व न्या. के. टी. तेलंग होते.

🔹️ स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी १९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘कॅसर-ए-हिंद’ पुरस्काराने सन्मानित केले.

🔹️ ‘The High-Caste Hindu Woman’ हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी लिहिले.

🔹️ आगरकर हे ‘शारदा सदन’ संस्थेचे हितचिंतक होते, जी संस्था पंडिता रमाबाईंनी सुरू केली.

🔹️ पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या संस्था त्यांनी सुरू केल्या.

🔹️ सुरुवातीला सुशिक्षितांनी त्यांना प्रोत्साहन दिले, पण नंतर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार व प्रसार केल्यामुळे टीका करू लागले.

🔹️ १८८९ च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात, महाराष्ट्राचे नेतृत्व पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानीटकर या दोन महिला प्रतिनिधींनी केले.

Leave a Reply

error: यशाचा राजमार्ग

Discover more from यशाचा राजमार्ग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading